“राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषि यांत्रिकीकरण, तसेच राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची लॉटरी दि.११/०३/२०२४ रोजी काढण्यात आलेली आहे आणि राज्यात आचारसंहिता दि. १६/०३/२०२४ रोजी लागू झाली आहे तर सदर योजना ही कार्यरत असल्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यास हरकत नाही” त्यामुळे पुढील कार्यवाही सुरू ठेवावी असे निर्देश दिलेले आहेत.